शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

शाहजहान सासुरवाडीला गेला अन् ३७ वर्षे तुरुंगात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 07:12 IST

अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली.

अगरतळा : नातेवाइकांना भेटण्यासाठी बांगलादेशात गेलेल्या त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्ह्यातील एक व्यक्ती तब्बल ३७ वर्षांनी मायदेशी परतली. शाहजहान (६२) असे भारतीय व्यक्तीचे नाव असून, तो १९८८ साली बांगलादेशात गेला होता. मात्र, अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली. मंगळवारी अखेर तो स्वत:च्या घरी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शाहजहान सीमेलगतच्या रबींद्रनगर गावातील रहिवासी आहे. लग्नानंतर तो बांगलादेशातील कोमिला गावात सासरवाडीच्या लोकांना भेटण्यासाठी गेला होता. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांच्या घरावर छापा टाकत अवैधरीत्या प्रवेश केल्याच्या आरोपाखाली शाहजहानला अटक केली.  बांगलादेश सरकारकडून मायदेशी जाण्याची परवानी मिळेपर्यंत मी तब्बल ३७ वर्षे तुरुंगात काढल्याचा दावा शहाजहान केला आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेशjailतुरुंग