शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 03:30 IST

शेतकऱ्यांना मदतीसाठी घातले साकडे

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होण्याबाबत संदिग्धता असतानाच पवार यांच्या मोदी भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.पवार यांच्या भेटीनंतर लगेचच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोदी यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाणच आले. राज्यात सरकार स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये चर्चेचे गुºहाळ सुरूच असून, त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पवार-मोदी यांच्या ५० मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली याची सर्वांनाच उत्सुकता होती. भेटीनंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास पवार यांनी नकार दिला. नंतर त्यांनी ट्विटद्वारे पंतप्रधानांकडे केलेल्या मागण्यांचा उल्लेख केला.दिले तीन पानी पत्रशरद पवार यांनी तीन पानी पत्रात शेतकºयांना तात्काळ सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. खासगी वित्त संस्था व सरकारकडून शेतकºयांना बिनव्याजी कर्ज द्यावे. राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत कमी असल्याने त्यात वाढ व्हावी. मी कृषी मंत्री असताना शेतकºयांना प्रतिहेक्टर ३० हजारांची मदत केली होती. किमान तेवढी मदत आताही मिळावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा