शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

धक्कादायक: जिवंत शेतकरी कागदोपत्री मृत, बँकेतून ऊसाचे बिल मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 10:09 AM

एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो.

शहाजहाँपूर - सरकार दरबारी फक्त कागदच बोलतो, त्यामुळे कागदोपत्री तुम्ही  कसे आहात हेच महत्त्वाचे असते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शाहजहाँपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा बँकेत आपले पैसे आणण्यासाठी गेले तेव्हा ते मृत असल्याचे सांगण्यात आले. बँक प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे पीडित शेतकऱ्याला चांगलाच धक्का बसला आहे. यासंदर्भात वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले असून पीडित शेतकऱ्याशी संवादही साधला आहे. 

एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या वृत्ताने मला धक्काच बसला. कारण, बँकेकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये मला मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी माध्यमांत वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तिलहर येथील उपजिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात महसूल विभागाचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. त्यानुसार, २०२१ च्या तिलहर बीडीओंनी संबंधित शेतकऱ्याला मृत घोषित केले आहे. 

या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत सचिवाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यानंतर, या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानंतर, पीडित शेतकऱ्याला प्रमाणपत्रही देण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेbankबँकDeathमृत्यू