शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

"गुलामगिरीत वारसा जळून नष्ट झाला, पण..."; पंतप्रधान मोदींच्या हस्ते संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 7:56 AM

‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे.'

नवी दिल्ली : ‘गुलामगिरीच्या काळात अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली; परंतु, स्वातंत्र्यानंतर त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत,’ असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. 

मोदी म्हणाले, ‘शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडाने भारताचे असे नुकसान केले की आपला बराचसा लिखित आणि अलिखित वारसा नष्ट झाला. गुलामगिरीच्या काळात आपली अनेक हस्तलिखिते आणि ग्रंथालये जाळली गेली. हे केवळ भारताचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे आणि मानवजातीचे नुकसान होते.’

‘दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपले वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते होऊ शकले नाहीत. वारशाबद्दल लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. म्हणूनच भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात घोषणा केलेल्या ‘पंचतत्त्वां’ची घोषणा केली आहे आणि त्यातील मुख्य म्हणजे आपल्या वारशाचा अभिमान. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ४७ वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘आभासी दर्शन’ सेवेचेही उद्घाटन -पंतप्रधानांनी नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल वॉकथ्रू’चे (आभासी दर्शन) उद्घाटन केले. त्यांनी भारतीय संग्रहालयांची निर्देशिक, कर्तव्य पथचा ‘पॉकेट मॅप’, म्युझियम कार्डचे प्रकाशनही केले. 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा