शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

स्मार्ट फोन बाजारात ५१ टक्के वाटा ३० प्रमुख शहरांचा

By admin | Published: March 04, 2016 2:15 AM

गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत स्मार्ट फोन बाजारातील ५१ टक्के वाटा प्रमुख ३० शहरांत होता, असे एका अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत स्मार्ट फोन बाजारातील ५१ टक्के वाटा प्रमुख ३० शहरांत होता, असे एका अहवालात म्हटले आहे.आयडीसी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. स्मार्ट फोनची सर्वाधिक मागणी दिल्लीत असून, त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. स्मार्ट फोनचे आकर्षण जसे जसे वाढेल तसे तसे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरातील बाजाराचा हिस्सा बनेल, असे हा अहवाल म्हणतो.दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील प्रमुख २५ शहरांत स्मार्ट फोनचा हिस्सा २१.३ टक्के आहे. आयडीसी दक्षिण आशियाचे प्रबंधक जयदीप मेहता म्हणाले की, डाटा उपलब्ध होण्याने आणि ई कॉमर्सच्या विस्तारासोबत दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरातील स्मार्ट फोनचे ग्राहक जागरूक होत आहेत. त्यातच आता ४ जीतील स्मार्टफोनमुळे या क्षेत्रात अधिक वृद्धी पाहायला मिळू शकेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)