शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

99 वर साप चावेल आणि थेट शून्यावर जाल, केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्याकडून काँग्रेसची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 18:02 IST

राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार करून इकडे आलो.

गेल्या तीन दिवसांपासून अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधक विषयांतर करत केवळ मोदीजींवर टीका करत आहेत. त्यांचा टोन सांगतो की, त्यांना नरेंद्र मोदी यांचा चेहराच पसंत येत नाहीय. मात्र आपण तरी काय करू शकता. देशातील जनतेने त्यांच्या नावावर मतदान केले आहे. हे पीएम मोदींचे यश आहे की, 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या नेत्याला तिसऱ्यांदा सत्ता सांभाळण्याची संधी मिळाली. आमचा एक सल्ला आहे की, सत्य जेवढ्या लवकर स्वीकाराल तेवढे चांगले आहे, असे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी म्हटले आहे. ते सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान लोकसभेत बोलत होते. 

काँग्रेसला मिळालेल्या ९९ जागांवरूनही ललन सिंह यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "हे केवळ पहिले वर्ष आहे. आणखी 5 वर्षे बाकी आहेत. काय होते ते बघा. सध्या तुमचे 99 आहेत. 5 वर्षांनंतर पुन्हा साप चावेल आणि शून्यावर पोहोचाल. जेडीयू आणि टीडीपीला 5 वर्षांसाठी जनादेश मिळाला आहे. अनेक पक्ष म्हणाले की, दोन राज्यांना खुश करण्यात आले आहे. हे कसले बोलणे आहे की, सरकार वाचवणारा हा अर्थसंकल्प आहे. आम्ही तर तुम्हालाही बघितले आहे."

राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार करून इकडे आलो. या लोकांना सत्य आवडत नाही, म्हणून ते गोंधळ घालत आहेत, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस