शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

सैनिकांना कामगार केले; अग्निवीर कचऱ्यात फेकणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:03 PM

लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता. 

महेंद्रगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेली अग्निवीर योजना लोकसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडी केंद्रात सत्तेत आल्यानंतर कचऱ्यात फेकून दिली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मुळात लष्कराला अग्निवीर योजनाच पसंत नव्हती. त्या योजनेने भारतातील जवानांना कामगार केले आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. 

लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, अग्निवीर ही लष्कराची नव्हे तर मोदींची योजना आहे. ती योजना पंतप्रधान कार्यालयाने तयार केली होती. नियमित सेवेत असलेले लष्करी जवान व अधिकारी यांना पेन्शन, हुतात्मा झाल्यास तसा दर्जा, नियमित सेवेचे सर्व फायदे मिळतात; पण अग्निवीर म्हणून लष्करात भरती झालेल्यांना हुतात्मा म्हणून दर्जाही मिळत नाही तसेच पेन्शन किंवा कॅन्टीनच्या सुविधांपासूनही ते वंचित राहतात. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, इंडिया सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. मोदी यांच्या सरकारने राज्यघटना व आरक्षण रद्द करण्याचा कट आखला आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी