शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

जवानांनी वाळूवर भाजले पापड!

By admin | Published: May 22, 2016 3:01 AM

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या

जैसलमेर: संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट पसरली आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तर सूर्य एवढा आग ओकू लागला आहे की, भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी चक्क तप्त वाळूवर पापड भाजले आणि भातही शिजविला. यावरून उष्णतेच्या दाहकतेचा अंदाज येऊ शकतो. परंतु एवढ्या जीवघेण्या गरमीतही जवान सीमेवर सतर्क राहून देशाचे संरक्षण करीत आहेत.जवानांच्या सांगण्यानुसार उष्णता एवढी जास्त आहे की एखाद्या भांड्यात पाणी आणि तांदूळ टाकून वाळूवर ठेवले तर जवळपास तीन तासात भात शिजून तयार होतो. आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे तापमानाची मोजमाप करणाऱ्या या जवानांनी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत त्यांनी येथे कमाल ५५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. १९५६ नंतर प्रथमच देशात कुठल्या ठिकाणी हे विक्रमी तापमान नोंदविण्यात आल्याचे सांगितले जाते. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार शुक्रवारी जैसलमेरमध्ये ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जवानांचा अनुभव बघता येथील उष्णता सहनशक्तीच्या पलीकडे आहे. बीएसएफचे जवान कॅप, हेडगिअर, विशिष्ट चष्मे परिधान करून पाण्याच्या बाटल्यांसह तैनात असले तरीही त्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. आम्ही गरम वाळूवर चालतो तेव्हा बुटांचे सोल वितळायला लागतात, असे जवानांनी सांगितले. येथे जवान समतळ भागात पायदळ आणि वाळूवर उंटांच्या मदतीने गस्त घालत असतात.