शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

'तेव्हा सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण...' काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 18:15 IST

Bharat Ratna: केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्याने मोठा दावा केला आहे.

Bharat Ratna Award: केंद्र सरकारने शुक्रवारी (9 फेब्रुवारी) माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि महान कृषी शास्त्रज्ञ डॉ. एसएम स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली. पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते मधु गौर यास्की यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल एक मोठा दावा केला.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेस नेते मधु गौर म्हणाले की, 'नरहिंस राव आपले राष्ट्रीय आयकॉन आहेत, ते आपल्या देशाचा अभिमान आहेत. सोनिया गांधी पंतप्रधान होऊ शकल्या असत्या, पण त्यांनी नरसिंह राव यांच्या बुद्धिमत्तेचा आणि काँग्रेससाठी त्यांच्या त्यागाचा आदर करत राव यांच्या नावाची शिफारस केली. देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला होता, तेव्हा त्यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या उंचावले आणि सुधारणा घडवून आणल्या.'

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्याबाबत म्हणाले की, 'आज आपण जो विकास पाहत आहोत, त्याचे श्रेय मनमोहन सिंग यांनाही जाते. त्यावेळी ते देशाचे अर्थमंत्री होते. त्यांनी सोबत मिळून या देशाची अर्थव्यवस्था उभारली. आता भाजप फक्त मजले चढवण्याचे आणि मोठमोठे दावे करण्याचे काम करत आहे,' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाBharat Ratnaभारतरत्नprime ministerपंतप्रधान