शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

रोहिंग्यांचा तपशील राज्यांनी गोळा करावा - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 06:41 IST

तपशील पाठवणार म्यानमारला

कोलकाता : राज्यांनी रोहिंग्या निर्वासितांना ओळखून त्यांचा बायोमेट्रिक तपशील गोळा करावा, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. राज्यांनी गोळा केलेला बायोमॅट्रिक तपशील केंद्र सरकार म्यानमारला हा प्रश्न सोडवण्यासाठी राजदूताच्या माध्यमातून पाठवील, असे ते म्हणाले.

रोहिंग्यांच्या प्रश्नावर राज्यांना आम्ही आधीच सल्ला दिलेला आहे. त्यांनी रोहिंग्यांना ओळखावे आणि त्यांचा बायोमेट्रिक तपशील गोळा करावा, असे राज्यांना सांगितले आहे, असे सिंह पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. आंतरराज्य संबंध, माओवाद्यांच्या उपद्रवासह सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची २३ वी बैठक पार पडली. बैठकीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपले प्रतिनिधी बैठकीसाठी पाठवले होते. राज्यांना केंद्राकडून सुरक्षादलांची गरज असल्याचे मान्य करून राजनाथ सिंह यांनी त्यांना त्यांच्या गरजेनुसार सुरक्षादले केंद्र सरकार उपलब्ध करून देईल, असे सांगितले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहRohingyaरोहिंग्या