शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
2
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
3
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
4
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
5
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
6
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
7
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
8
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
9
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
10
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
11
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
12
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
13
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
15
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
16
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
17
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
18
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
19
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
20
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!

...तरीही आमच्यात अजूनही मैत्रीचीच भावना

By admin | Published: September 26, 2014 3:25 AM

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे हे आमचे मुख्य ध्येय्य असून त्याकरिता आम्ही वेगळा मार्ग धरला

मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे हे आमचे मुख्य ध्येय्य असून त्याकरिता आम्ही वेगळा मार्ग धरला असला तरी शिवसेनेबाबत आमच्या मनात मैत्रीचीच भावना राहील, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.शिवसेनेबरोबर कटुता येऊ नये याकरिता निवडणुकीच्या दरम्यान आम्ही कुठलीही टीका करणार नाही. कुणी टीका केली म्हणून त्याला उत्तर देण्याचे कारण नाही. कारण आमचे ध्येय्य काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र हे आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम हे पक्ष महायुतीत आले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत ठेवावे अशी आमची भूमिका होती. मात्र शिवसेनेकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या प्रस्तावात कधी आमच्या तर कधी घटकपक्षाच्या जागा कमी होत होत्या. विशिष्ट अंकाभोवती महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिरत होती. त्यामुळे घटकपक्षांना वाऱ्यावर सोडून जाणे बरोबर नाही असे आमचे मत पडल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)