शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१० टक्के पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागांत कडकडीत लॉकडाऊनची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 05:56 IST

अन्यथा तिसरी लाट; 'एम्स'चे संचालक डॉ. गुलेरिया यांचा केंद्र सरकारला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक किंवा रुग्णालयातील खाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या असतील, अशा भागांमध्ये कडक लॉकडाउन लावा, असा सल्ला 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केंद्र सरकारला दिला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची त्रिसूत्रीही डॉ. गुलेरिया यांनी सांगितली. ते म्हणाले, ही साखळी तोडण्यासाठी आणि प्रादुर्भाव  नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नाहीत. किमान २ आठवड्यांसाठी कडकडीत लॉकडाऊन हवा. स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे. 

कोविड टास्क फोर्सनेही हीच सूचना दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल करावे. पॉझिटिव्हिटीचा दर जास्त असलेल्या भागांतून कमी दर असलेल्या परिसरात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध लावले पाहिजे.     - डॉ. रणदीप गुलेरिया 

लॉकडाऊन देशव्यापी नकाेn संपूर्ण देशव्यापी लॉकडाऊनबाबत ते म्हणाले, हा पर्याय असू शकत नाही. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. n रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर जास्त परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी निश्च‍ित कालावधीसाठी ठराविक भागासाठी कठोर निर्बंध लागू करायला हवे. n सद्धाची रुग्णसंख्या हाताळण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेमध्ये नाही. 

डॉ. गुलेरियांनी सांगितली त्रिसूत्रीरुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. कडक निर्बंध आण‍ि आक्रमक कार्यपद्धतीद्वारे रुग्णसंख्या कमी करणे.मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन व झटपट लसीकरण.

टॅग्स :Mumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या