शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Video : शाळेसाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 09:47 IST

मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो.

दमोह - मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्यामुळे रोज जीव धोक्यात घालून नदी ओलांडून शाळेत जावे लागत आहे. 

विद्यार्थ्यांना या जीवघेण्या प्रवासाबाबत विचारलं असता पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे असंख्य अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीतील पाण्याचा प्रवाह हा वेगात असल्याने नदी पार करणं ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे कित्येकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. परिणामी या सर्व गोष्टीचा फटका हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर बसतो आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होतं. 

विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही समस्या लवकर सोडवावी यासाठी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे. नदीवरील पूलाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पूलाच्या बांधकामाला उशीर होत असल्याचं सांगितलं जातं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSchoolशाळाriverनदीStudentविद्यार्थी