शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

तेलंगणात सूर्य कोपला; उष्माघाताचे २१९ बळी

By admin | Published: May 04, 2016 2:07 AM

संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा

हैदराबाद : संपूर्ण तेलंगणाला कडक उन्हाळ्याचा मोठा फटका बसला असून, राज्यात उष्माघातामुळे २१९ जण मरण पावले आहेत. नालगोंडा जिल्ह्यात मृतांची संख्या ७६ असून, नालगोंडामध्ये ३५ जणांचा उष्माघाताने बळी घेतला आहे.सरकारच्या आपत्ती निवारण विभागानेच ही माहिती दिली असून, आदिलाबाद, निजामाबाद, खम्माम आणि करीमनगर या जिल्ह्यांत आणखी काही काळ उन्हाच्या तीव्र झळा चालूच राहतील, असे हवामान खात्याने नमूद केले आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात, तसेच कर्नाटकातील टुमकूर आणि हसन जिल्ह्यांतही पारा ४४ च्या आसपास राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. आंध्र प्रदेशात उष्माघाताने सुमारे ५९ जणांचा बळी घेतला आहे. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही तापमान ४४ च्या वर गेले असून, काही ठिकाणी ते ४६ च्या आसपास आहे. जेसलमेरमध्ये तर तापमान ५0 अंशांच्या आसपास पोहोचले असल्याने, सकाळी ९ वाजल्यानंतर लोक शक्यतो बाहेर पडण्याचेही टाळत आहेत. ओडिशातील बहुसंख्य शहरे व जिल्ह्यांतही तापमान ४४ च्या आसपास आहे. आतापर्यंत ओडिशामध्ये उष्माघाताने १३५ जण मरण पावले. कडक उन्हाळ्यामुळे बिहारमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या काळात यज्ञ, होमहवन करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे.