शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

''देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 9:26 AM

मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे.

नवी दिल्लीः अयोध्या प्रकरणातल्या सुनावणीत मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे. देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडत असल्याचं वादग्रस्त विधान मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी केलं. परंतु या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. माझ्या विधानाचा मीडियानं विपर्यास केल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.    एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, देशात शांती-सौहार्द मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात. तसेच मुस्लिमांवर नेहमीच अन्याय होत आला आहे, असं राजीव धवन म्हणाले आहेत. राजीव धवन यांच्या विधानावरून झालेल्या टीकेनंतर त्यांनी मी असं म्हटलंच नसल्याचं सांगितलं. टीव्हीच्या माध्यमातून ही करामत करण्यात आलेली आहे. मी जेव्हा हिंदूंसंदर्भात बोलतो तेव्हा असं नाही की मी सर्वच हिंदूबद्दल बोलतो.राजीव धवन यांनी संघावरही निशाणा साधला . जेव्हा बाबरी मशीद प्रकरणात हिंदू शब्दाचा वापर केला जातो, त्याचा अर्थ संघ परिवार असा असतो. मी कोर्टातही सांगितलं आहे की, ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते हिंदू तालिबानी होते. त्यावेळी मी संघ परिवार आणि त्या विशिष्ट वर्गासंबंधी बोलतो होतो, जे हिंसा आणि लिंचिंगसारख्या प्रकारांना पाठबळ देतात. एकंदरीतच राजीव धवन यांच्या विधानावरून मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्या