शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

निवडणुकीत होतोय काळ्या पैशाचा वापर, अटर्नी जनरलची सर्वोच्च न्यायालयात कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 18:58 IST

निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत.

नवी दिल्ली- निवडणुकीतील अटी आणि शर्थीचे भंग केल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना प्रश्न विचारले आहेत. निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होत आहे, अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावरच्या सुनावणीदरम्यान अटर्नी जनरल म्हणाले, निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो यात तथ्य आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेकायदेशीर पद्धती वापरल्या जातात. यात काहीही नवीन नाही.आधीपासूनच हे होत आलं आहे. राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टरनं दौरे करतात, ज्यावर भरमसाट पैसा खर्च होतो. एवढा पैसा कुठून येतो. तो काळा पैसाच असतो, अशी कबुली खुद्द अटर्नी जनरलनं दिली आहे. केंद्र सरकारनं काळा पैसा संपवण्यासाठी इलेक्टोरल बाँड संकल्पना आणली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्याच्या पीठानं इलेक्टोरोल बाँडसंदर्भातील याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयानं निवडणूक संपेपर्यंत इलेक्टोरल बाँडवर बंदी आणली आहे. 

लोकसभेच्या निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आयकर विभाग सज्ज झाला असून, यासाठी खास पथके तैनात करण्यात आली आहेत. अबकारी खाते, पोलीस खाते यांच्या सहकार्याने आयकर खातेही आता सज्ज झाले आहे. या काळामध्ये बॅँकांमध्ये होणाऱ्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती बॅँकांनी निवडणूक आयोगाला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून तसेच मौल्यवान वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील खरेदीवरही आयकर खात्याची नजर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विमानतळांवरही पथके करणार तैनातविभागातील सर्व विमानतळांवरही आयकर विभागाची नजर राहणार असून, प्रत्येक विमानतळावर पथके तैनात केली जाणार आहेत.  विमानतळांवर नियमितपणे विमानांचे आगमन-निर्गमन होते तेथे तसेच अन्य ठिकाणीही विमाने तसेच हेलिकॉप्टरने येणारे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांचीही तपासणी होऊ शकते.

टॅग्स :black moneyब्लॅक मनी