शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

सर्वोच्च न्यायालयाचा ममता सरकारला झटका; २५००० भरती रद्द करण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:00 IST

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे.  न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला मोठा झटका दिला आहे. सरकारी शाळांमधील २५,००० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि संपूर्ण प्रक्रिया कलंकित असल्याचे म्हटले.

Waqf Bill: लोकसभेत वक्फ बिल पारित, आता राज्यसभेत अग्निपरीक्षा; काय आहे 'नंबरगेम'?

'व्यापक अनियमिततेमुळे संपूर्ण निवड प्रक्रिया सदोष घोषित करणे योग्य होते. पूर्वी भरती झालेल्यांना त्यांच्या नोकरीदरम्यान मिळालेला पगार परत करण्याची आवश्यकता नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे. नवीन निवड प्रक्रिया ३ महिन्यांच्या आत सुरू करावी लागेल आणि पूर्ण करावी लागेल, असंही न्यायालयाने म्हटले आहे. 

सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशाविरुद्ध पश्चिम बंगाल राज्याने दाखल केलेल्या विशेष परवानगी याचिकेवरही न्यायालय ४ एप्रिल रोजी स्वतंत्रपणे सुनावणी करेल. 

राज्य सरकारने २५,७५३ शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपुष्टात आणण्याच्या आदेशालाही आव्हान दिले आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेव्यतिरिक्त, सर्वोच्च न्यायालयाने इतर १२३ याचिकांवर सुनावणी केली.

गेल्या वर्षी ७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाच्या नोकरी रद्द करण्याच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिली होती. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला तपास सुरू ठेवण्यास सांगितले होते. भ्रष्टाचारातून भरती झालेल्या लोकांना नोकरीवरून काढून टाकणे चांगले होईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय