शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

निवडणूक लढवण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 3:46 PM

प्रविण कुमार नामक व्यक्तीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नवी दिल्ली - निवडणूक लढविण्यासाठी वयाची मर्यादा 18 वर्षे करण्यात यावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे. तर, याबाबत संसदेलाचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायायानं म्हटलं आहे. सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसाठी वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे. 

प्रविण कुमार नामक व्यक्तीने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर निवडणूक आयोगाचे प्रमुख ओ.पी. रावत यांनीही यापूर्वी उमेदवारांचे वय 18 वर्षे करण्याचे विधान केले होते. तसेच जर मतदान करणाऱ्या मतदारांचे वय 18 वर्षे चालते, तर उमेदवारांचे वय 18 वर्षे का चालत नाही, असेही रावत यांनी म्हटले होते. सध्या मतदानाचा हक्क मिळण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असावी लागतात. तर आमदार किंवा खासदार पदाच्या निवडणुकांसाठी वयाची अट 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करुन 18 वर्षे करावी, अशी मागणी प्रविण कुमार यांनी याचिकेद्वारे केली होती. त्यावर संसदेतूनच हा निर्णय होऊ शकतो, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. दरम्यान, 1979 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने मतदारांसाठी वय 21 वरून 18 वर्षे केले होते. आजचा युवक सुजाण असून त्याचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग गरजेचा आहे असं मत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्यक्त केलं होतं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकCourtन्यायालय