शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

...तर पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Published: January 14, 2017 5:26 AM

सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा

जम्मू : सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आम्ही जम्मू आणि काश्मिरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झालो, असा दावा करतानाच, गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यास भारतील जवान सज्ज आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी येथे केले. जम्मू व काश्मीरमधील स्थितीविषयी ते म्हणाले की, पाकिस्तान कसे वागतो, यावर सारेकाही अवलंबून आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र पाकिस्तानने कागाळी केली, तर त्यास उत्तर देण्यास आमचे जवान तयार आहेत. पाककडून सुरू असणाऱ्या छुपे युद्ध, घुसखोरी, दहशतवाद या समस्या लगेच संपतील, असे समजण्याचे कारण नाही. तसे व्हायला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे लष्कराला सतत सतर्क राहावेच लागेल, असेही लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)थेट माझ्याकडे तक्रार करानिमलष्करी दलाच्या काही जवानांसह सैन्याच्या जवानानेही ‘सोशल मीडिया’द्वारे आपल्या समस्यांचा पाढा वाचल्याच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल विपीन रावत यांनी लष्करी मुख्यालयांतील सल्ला-तक्रार पेटीद्वारे थेट माझ्याकडे म्हणणे मांडावे, असे आवाहन सैनिकांना केले आहे. लष्करी जवानाने सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून सैनिकांचा अधिकाऱ्यांचे सहायक म्हणून उपयोग करण्यात येत असल्याबद्दल टीका केली होती. रावत यांनी सहायक ही श्रेणी लष्कराचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे स्पष्ट केले.