शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 08:48 IST

सुशीलकुमार मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याचा जात आहे, असा आरोपही सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि बॉलिवूडमधल्या माफियांच्या दबावाखाली आहेत, असा गंभीर आरोप सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. 

सुशीलकुमार मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणात जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यासाठी कल दिला जातो आहे, असे म्हणत काँग्रेस बिहारमधील जनतेला काय तोंड दाखवणार? असा सवाल सुशीलकुमार मोदी यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलिसांच्या तपासात अडथळा आणल्याचा जात आहे, असा आरोपही सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. बिहार पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मुंबई पोलीस सहकार्य करीत नाहीत. भाजपाला वाटते की, हे प्रकरण सीबीआयने हाताळले पाहिजे, असे सुशीलकुमार मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी मुंबईतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीलाही धक्का बसला. मात्र, बॉलिवू़डमधील घराणेशाही आणि गटबाजीमुळे सुशांतचा बळी गेला, असा आरोप सुरुवातीला झाला. असा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे. 

आणखी बातम्या....

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर

Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका    

लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...     

CoronaVirus News : कोरोना व्हायरसच्या लसीवरून राजीव बजाज यांचं मोठं विधान, म्हणाले...    

CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा    

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेBiharबिहार