शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'काँग्रेस अस्थिरते'चे प्रतीक, त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत'; पीएम मोदींचा राजस्थानमधून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 18:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत, राजस्थानमधील सभेत पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत, राजस्थानमधील सभेत पीएम मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  

"काँग्रेस हे अस्थिरतेचे प्रतीक आहे. आज काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत, अशी टीका मोदींनी केली. यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजना, पीएम आवास यासह विविध योजनांची माहिती दिली.

"संदिपान भुमरेंकडे दारूची 11 दुकानं...", अंबादास दानवे यांचा निशाणा; एका दुकानाला किती खर्च येतो? हेही सांगितलं!

"काँग्रेसच्या काळात सरकार रिमोट कंट्रोलने चालवले जात होते. त्यांचे नाव न घेता त्यांनी सोनिया गांधींवर निशाणा साधला आणि जे निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना राज्यसभेतून विजयी करून वाचवले जात असल्याची टीकाही मोदींनी केली.आज देशातील तरुणांना काँग्रेसला तोंड द्यायचे नाही. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या हमींचा पुनरुच्चार केला.

पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थानची बाजरी जगाच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे. विकसित भारत आणि विकसित राजस्थानचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. भारताला जगातील तिसरी आर्थिक शक्ती बनवायची आहे. 'जल जीवन मिशन' अंतर्गत प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचवण्याचे काम वेगाने पूर्ण होत आहे. राजस्थानमध्ये मागील गेहलोत सरकारने यातही घोटाळा केला होता, असा आरोपही मोदींनी केला. 

"तुम्हाला प्रत्येक मतदान केंद्र जिंकायचे आहे. भाजपचा झेंडा प्रत्येक बूथवर असावा. लुम्बाराम यांना मत द्या म्हणजे मोदींना मत द्या. तुमचे प्रत्येक मत मोदींना मजबूत करेल. आपण लोकशाही साजरी करावी, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४