शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना करा - केटीएस तुलसी

By admin | Published: March 03, 2016 3:53 PM

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ३ - महाराष्ट्रामध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून होणा-या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी केली आहे. केटीएस तुलसी यांनी शेतकरी आत्महत्येवर बोलताना ही मागणी केली आहे. गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात एकूण 3000 शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती केटीएस तुलसी यांनी यावेळी दिली.
 
जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे आणि दुष्काळामुळे 124 शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी देण्यात आलेली आश्वासन फोल ठरल्याचा आरोप केटीएस तुलसी यांनी केला आहे. असं असतानादेखील काही नेते आत्महत्या करण्यासाठी स्पर्धा सुरु असल्याचं वक्तव्य करत आहेत. 90 लाख शेतक-यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. सरकारने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केटीएस तुलसी यांनी केली आहे.