शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

११ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा टंचाईच्या झळा : जिल्हा प्रशासनाकडे आले अनेक गावांचे प्रस्ताव

By admin | Published: December 28, 2015 12:06 AM

जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यापासून तब्बल ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त होत आहे.

जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनातर्फे डिसेंबर महिन्यापासून तब्बल ११ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त होत आहे.

अमळनेर, पारोळा व जळगाव तालुक्यात टंचाईच्या झळा
जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात टंचाई आराखडा तयार केला आहे. तसेच पाणी आरक्षण बैठक घेत आगामी काळातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी उपाययोजना देखील केल्या आहेत. सद्यस्थितीला जिल्हा प्रशासनाकडे पारोळा तालुक्यातील वरखेडेसिम, वागरा-वगारी, पोपटनगर, दिहू, भंडणीकर व मंगरुळ या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, भोरखेड, कटारे व वामरे तर जळगाव तालुक्यातील देव्हारी या गावात टँकर सुरु करण्यात आले आहेत.

टंचाई निवारणासाठी येताहेत प्रशासनाकडे प्रस्ताव
यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा परिणाम हा कृषी उत्पन्नावर झाला. मात्र त्याच सोबत पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील निर्माण झाली. जिल्ह्यातील ५२६ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती राहिल अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यानुसार टंचाई भासणार्‍या गावांचे तीन टप्प्यात नियोजन केले आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यात ४५ गावांचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च २०१६ या दरम्यान १२२ गावांमध्ये तर एप्रिल ते जून २०१६ या काळात ३५९ गावांमध्ये पाणी टंचाई भासणार आहे. सध्या ११ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा होत असताना अन्य ग्रामपंचायतीतर्फे टंचाई निवारणाच्या संदर्भात प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जात आहे. त्यानुसार विहिर खोलीकरण, खाजगी विहिर ताब्यात घेणे यासारखे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडून पाठविण्यात येत आहे.