शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो अन् सेवा...", AAP खासदार राघव चढ्ढा यांची केंद्र सरकारवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 20:40 IST

चढ्ढा म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दुरवस्थेची तीन कारणं आहेत. पहिले कारण इकॉनॉमी आहे. दुसरे कारण इकॉनॉमी आहे आणि तिसरे कारणही इकॉनॉमीच आहे.

आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भारतात कर इंग्लंडप्रमाणे वसूल केला जातो. मात्र, सेवा सोमालियाप्रमाणे दिल्या जातात. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने कर लावत सर्वसामान्यांचे रक्त शोषले, असे राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.

चढ्ढा म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दुरवस्थेची तीन कारणं आहेत. पहिले कारण इकॉनॉमी आहे. दुसरे कारण इकॉनॉमी आहे आणि तिसरे कारणही इकॉनॉमीच आहे.

रणजीत सिंग यांचे सिंहासन आणण्याची मागणी -  चढ्ढा म्हणाले, आज मी संसदेत महाराजा रणजित सिंगजी यांचे सिंहासन परत करण्याची मागणी केली आहे. जे सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. मी भारत सरकारकडे युनायटेड किंग्डमसोबतचे राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्याची विनंती केली.

चढ्ढा म्हणाले, त्यांच्या (महाराजा रणजित सिंगजी) महान शासनाने पंजाबला एकसंध केले. धर्मनिरपेक्ष मूल्ये, न्याय, समानता, सांस्कृतिक वारसा आणि सुशासन यांना प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर, महाराजा रणजित सिंगजी यांचा अतुलनीय वारसा आणि योगदानाचा आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही समावेश करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुशासनाबद्दल माहिती मिळू शकेल, अशी मागणीही आपण केल्याचे चढ्ढा यंनी सांगितले. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभा