शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

करदात्यांचा विश्वास संपादन करावा - वित्तमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:54 IST

सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत.

वाराणसी : करदात्यांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर अधिकाऱ्यांना केले आहे. करविषयक खटल्यांची संख्या कमी करून ‘चेहराविहीन संवादा’साठी (फेसलेस इंटरॅक्शन) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कर अधिकाऱ्यांशी साधलेल्या संवादात त्यांनी म्हणाल्या की, तुम्ही उद्दिष्ट पूर्ण कराल, तेव्हा मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवीन आणि तुम्हाला पारितोषिकही देईन. करदात्यांच्या छळाची एकही घटना घडणार नाही, तेव्हाही मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवीन.सीतारामन यांनी सांगितले की, संयम हे आपले घोषवाक्य असावे. दोषींचा पाठपुरावा करा; पण अति ताणू नका. खटल्याांऐवजी तोडगा काढण्यावर भर द्या. खटल्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. कर विभागात मोठे बदल होऊ घातले आहेत. कर विभागाविरुद्ध मनमानी वागण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विभागाला मैत्रीपूर्ण चेहरा असावा. दसºयापर्यंत कर विभाग १00 टक्के ‘चेहराविहीन व्यवस्था‘ बनायला हवा. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन