शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

बिहारमधील पराभवासाठी संघ जबाबदार नाही - संघ

By admin | Published: November 08, 2015 8:46 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नसल्याने बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी संघाला जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्टीकरण संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नसल्याने बिहारमधील  भाजपाच्या पराभवासाठी संघाला जबाबदार धरता येणार नाही असे स्पष्टीकरण संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी दिले आहे. महाआघाडीला ऐवढा मोठा विजय मिळेल अशी आशा नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे. 

बिहारमध्ये भाजपाच्या पराभवासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील विधान कारणीभूत असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी हे आरोप फेटाळून लावल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.  राहुल गांधी यांनी काँग्रेस संघाचा फक्त पराभवच करणार नाही तर त्यांना ठेचून पुढे जाईल असे म्हटले होते. यावरुनही वैद्य यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधींच्या विधानातून काँग्रेसची असहिष्णूता दिसत असून आम्ही अशा भाषेचा निषेध करतो असे वैद्य यांनी म्हटले आहे.