शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
2
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
3
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
6
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
7
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
8
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
9
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
10
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
11
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
12
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
13
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
14
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
15
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
16
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
17
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
19
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
20
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

तंत्रज्ञानाने बदलले गावकऱ्यांचे आयुष्य

By admin | Published: February 03, 2015 2:18 AM

पिण्याशिवाय पर्याय नव्हता़ पण आज हेच गाव तलावातील पाणी शुद्ध व सुरक्षित बनवून आजूबाजूच्या गावखेड्यांना विकत आहे़ नव्या तंत्रज्ञानाने या गावाचा कायापालट घडवून आणला आहे़

गायघाट(प.बंगाल) : भारत-बांगलादेशाच्या सीमेनजीकच्या मधुसूदनकटी या गावातील लोकांना कधीकाळी आर्सेनिकयुक्त पाणी पिण्याशिवाय पर्याय नव्हता़ पण आज हेच गाव तलावातील पाणी शुद्ध व सुरक्षित बनवून आजूबाजूच्या गावखेड्यांना विकत आहे़ नव्या तंत्रज्ञानाने या गावाचा कायापालट घडवून आणला आहे़फ्रान्सच्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गावाच्या मधुसूदनकटी समाबय कृषी उन्नयन समिती या सहकारी सोसायटीने एक जलशुद्धीकरण प्रकल्प स्थापन केला आहे़ तलावातील आर्सेनिकयुक्त प्रदूषित पाणी सुरक्षित व शुद्ध पेयजलात बदलण्याचे कार्य या प्रकल्पात होते़ आता मधुसूदनकटीमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे़ एवढेच नव्हे तर ५० रुपये प्रति लीटर भावाने उत्तरी २४ परगणा जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावांनाही ही सोसायटी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत आहे़सोसायटीचे अध्यक्ष हलधर शर्मा यांनी सांगितले की, सध्या या प्रकल्पात रोज दोन हजार लीटर पाणी शुद्ध केले जाते आणि ते ‘सुलभ जल’ या बॅनरखाली बाटल्यांमध्ये भरून विकले जाते़ गावाबाहेरचे २०० कुटुंबे आता गावातून पाणी विकत घेतात. सुलभ इंटरनॅशनलने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली आहे़ २० लाख रुपयांचा हा प्रकल्प सुलभ इंटरनॅशनल, ‘१००१ फॉऊंटेन’ ही फ्रेंच संघटना आणि गावकऱ्यांच्या योगदानातून उभा राहिला़ (वृत्तसंस्था)४पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा यासह ९ जिल्ह्यांतील भूजल साठा आर्सेनिकयुक्त आहे़ ४ग्रामीण भागातील १़६ कोटी आणि नागरी क्षेत्रातील १़२ कोटी लोक यामुळे प्रभावित आहेत़ ४जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दीर्घकाळ आर्सेनिकयुक्त पाणी पिल्यामुळे त्वचेचा कर्करोग, किडनी आणि फुफ्फुसासह अन्य आजार होऊ शकतात़