शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"देशाला राहुल गांधींची गरज, २०२५ मध्ये त्यांनी थोडं गंभीर व्हावं’’, ब्रिजभूषण सिंह यांचा सल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:35 IST

Brijbhushan Sharan Singh News: भाजपाचे वादग्रस्त माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे.

भाजपाचे वादग्रस्त माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांची देशाला आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी २०२५ मध्ये थोडं गंभीर झालं पाहिजे आणि बालिशपणा सोडला पाहिजे, असा खोचक टोला ब्रिजभूषण शरण सिंह यांनी लगावला आहे.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, देशाला काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गरज आहे. राहुल गांधी यांनी अयोध्येत आलं पाहिजे. तिथे जाऊन त्यांनी भगवान श्रीराम आणि हनुमानजींचं दर्शन घेतललं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सदबुद्धी मिळवावी आणि देशासाठी जे आवश्यक मुद्दे आहेत. ते उपस्थित केले पाहिजेत. तसेच राहुल गांधी यांनी राजकारणात सक्रिय राहणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जनतेशी संबंधित असलेले मुद्दे उपस्थित केले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरूनही ब्रिजभूषण सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली. कांग्रेस नरसिंह राव यांचा अपमान विसरली. तेव्हा माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं पार्थिव काँग्रेसच्या कार्यालयात नेऊ दिलं नव्हतं. आपल्या कुटुंबीयांशिवाय इतर कुणाचंही स्मारक दिल्लीमध्ये बनू नये, अशी यांची इच्छा आहे, असा टोलाही ब्रिजभूषण सिंह यांनी लगावला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहBJPभाजपा