शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

बायबल व कुराणमध्ये भारताचा आत्मा नाही - केंद्रीय मंत्री महेश शर्मा

By admin | Published: September 14, 2015 10:06 AM

कुराण व बायबलमध्ये भारताचा आत्मा नाही असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ -  कुराण व बायबलमध्ये भारताचा आत्मा नाही असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे. रामायण, महाभारत व गीता हे देशातील प्रत्येक शाळेत बंधनकारक करायला हवे असेही त्यांनी म्हटले असून महेश शर्मा यांच्या विधानाने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

महेश शर्मा यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात त्यांनी भारतीय संस्कृती व पाश्चिमात्य संस्कृती यावर त्यांची रोखठोख मतं मांडली. बायबल व कुराण यांचा मी आदर करतो, पण ते फक्त धर्मग्रंथच आहे, त्यामध्ये रामायण व महाभारताप्रमाणे भारताचा आत्मा नाही असे महेश शर्मा यांनी म्हटले आहे. भारताता सांस्कृतिक मंत्री असल्याने गीता व रामायणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, यासाठी मी केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या संपर्कात आहे असे त्यांनी नमूद केले. पर्युषणप्रमाणेच नवरात्रीच्या नऊ दिवसांतील मांसविक्रीवर बंदी टाकावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.  पाश्चिमात्त्य संस्कृतीने भारतीय संस्कृती प्रदुषित केली अशी खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.