शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मॉब लिंचिंग लोकशाहीवर कलंक आहे : मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:40 IST

मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला

लखनौ : गो-रक्षणाच्या नावाखाली जमावाकडून होत असलेल्या हत्या (मॉब लिंचिंग) या ‘लोकशाहीवरील कलंक’ आहेत, असे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले.मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गो-रक्षणाच्या नावाखाली मॉब लिंचिंगची प्रवृत्ती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारांचा हा कार्यक्रम (दलित, आदिवासी, मागास, मुस्लिम आणि ख्रिश्चन्सविरुद्ध) भाजपच्या प्रारंभापासून सुरू असून, घटनेविरुद्ध जाणे आणि घटनेशी सापत्नभावाची वागणूक याचा हा परिणाम आहे. लोकसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी भाजपची वेगवेगळी रूपे समोर येत आहेत, असे सांगून मायावती म्हणाल्या, भाजप मोहक घोषणा करीत असून, वाजपेयी यांच्या हयातीत कधीही भाजपने त्यांच्या विचारांचे अनुसरण केले नाही, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Lynchingलीचिंगcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारmayawatiमायावतीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश