शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

आमच्या राजवटीत तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक्स झाल्या - काँग्रेस

By admin | Published: October 05, 2016 12:15 PM

नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ५ - केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही तीन वेळा शत्रू प्रदेशात सर्जिकल स्ट्राईक्स केल्या पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कधीही त्याचा गवगवा केला नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. यापूर्वी तीनवेळा सैन्यदलाने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. 
 
१ सप्टेंबर २०११, २८ जुलै २०१३ आणि १४ जानेवारी २०१४ या तारखांना आपल्या सैन्य दलाने शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले असे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सूरजेवाला यांनी सांगितले. नेतृत्वाची परिपक्वता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशा कारवाईनंतर आम्ही मोठे दावे करायचे टाळले. अशा कारवाईला पूर्णपणे राजकीय समर्थन होते असे काँग्रेसने म्हटले आहे. 
 
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केंद्र सरकारच्या परवानगीमुळे सैन्याला ही कारवाई करता आली. सहाजिकच मोदी सरकारला याचा राजकीय लाभ होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसनेही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुस-या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचा दावा केला आहे. या राजकारणाला आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांचीही किनार आहे.