शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात ५३.३२ टक्के मतदान

By admin | Published: October 28, 2015 10:06 PM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी ५३.३२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बुधवारी ५३.३२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या दोन मुलांसह ८०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यंत्रबंद झाले. या भागात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्के जास्त मतदान झाले आहे.अपेक्षेप्रमाणे मतदान शांततेत पार पडले. मात्र या काळात गोंधळ घातल्याच्या आरोपात ठिकठिकाणी ५९ लोकांना अटक करण्यात आली आहे.तिसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्णांमधील ५० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. अतिरिक्त निवडणूक अधिकारी आर.लक्ष्मणन यांनी सांगितले की, सर्वात कमी ५१.८२ टक्के मतदान पाटण्यात झाले. तर सर्वात जास्त ५६.५८ टक्के मतदानाची नोंद बक्सर जिल्ह्णात करण्यात आली.आज ज्या महत्त्वाच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य सीलबंद झाले त्यात बिहार विधानसभेचे उपाध्यक्ष अमरेंद्र प्रतापसिंग, लालूप्रसाद यादव यांचे दोन पुत्र तेजप्रताप यादव (महुआ)आणि तेजस्वी यादव (राघोपूर), बिहारचे मंत्री श्रवणकुमार (नालंदा), विधानसभेतील विरोधी पक्ष नेते नंदकिशोर यादव, भाजपाचे मुख्य प्रतोद अरुणकुमार सिन्हा आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)