शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

Indian Army: चीनच्या सीमेजवळ हजारावर पर्यटक अडकले; आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 8:02 PM

Indian Army rescue operation: बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे.

सिलिगुडी: नव वर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी सिक्कीममध्ये गेलेल्या हजारो पर्यटकांना तुफान बर्फवृष्टीमुळे अडून पडावे लागले आहे. यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केले आहे. जवळपास 1027 पर्यटक अडकले आहेत. 

बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे. मोठ्या बर्फवृष्टीमुळे शनिवारी जवाहर लाल नेहरू रोड बंद झाला होता, यामुळे हे पर्यटक चांगू झीलजवळ अडकले होते. 

भारतीय सैन्य दलाने त्यांना तेथून बाहेर काढले, तसेच सैन्याच्या तळावर त्यांना रात्रीच्यावेळी राहण्यासाठी जागा दिली. रविवारी हवामानात काहीसा बदल झाला आहे. पर्यटकांना छोट्या छोट्या गटात विभागण्यात आले असून त्यांना 40 किमी दूर असलेल्या गंगटोकला पायी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अद्याप बचाव कार्य सुरु आहे. 

हे बचाव कार्य सोमवारीदेखील सुरु राहण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे पर्यटक ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या सोंगमोच्या चांगू तलावाजवळ गेले होते. यापैकी 250 पर्यटक हे कोलकाता, पश्चिम बंगालचे आहेत. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान