शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

तीन वर्ष पूर्ण झाली, जनतेला उत्तर देणे सरकारचं काम : मोदी

By admin | Published: May 28, 2017 11:59 AM

सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला उत्तर देणे सरकारचं काम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - सत्तेत येऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जनतेला उत्तर देणे सरकारचं काम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये म्हटले आहे. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरुन मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत असतात. मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, आज स्वातंत्रवीर सावरकरांची जयंती , देशातील तरूणांना स्वातंत्र्यसैनीक आणि त्यांच्या आयुष्याबद्दल रुची आहे , ही महत्त्वाची गोष्ट आहे. देशाच्या महापुरुषांनी तुरुंगात असताना लेखनाचे मोठे कार्य केले, ज्यातून स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, सुटीच्या कालावधीत तुम्ही नेहमीपेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे, माझ्या प्रत्येत आवाहनाला देशवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरणासोबत संवाद म्हणजे स्वत:शी संवाद , यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड आणि वक्षारोपणासाठी योगदान द्या असे अवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मुंबईतील वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करणाऱ्या अफरोज शाहचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात मध्ये कौतूक केले.