शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मुंबईच्या या तीन तरुणांची रेल्वेनं भारत परिक्रमा

By admin | Published: March 16, 2016 1:50 PM

ओमकार दिवेकर, रजत भार्गव आणि समर्थ महाजन या तीन तरुणांनी ठरवलं की देशभर जाळं पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या नजरेतून भारत बघायचा

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - ओमकार दिवेकर, रजत भार्गव आणि समर्थ महाजन या तीन तरुणांनी ठरवलं की देशभर जाळं पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या नजरेतून भारत बघायचा आणि त्यांनी 9 मार्चला 16 दिवसांचा प्रवास सुरू केला. मुंबईहून सौराष्ट्रला प्रयाण केल्यानंतर खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे भारताला ते प्रदक्षिणा घालत आहेत. 
या सगळ्या प्रवासाचं लाइव्ह प्रक्षेपण ओमकार टि्वटरवर करत आहे. या पोस्टमधले सगळे फोटो त्याच्याच टि्वटर हँडलवरून घेतलेले आहेत.
राजस्थान, पंजाब, काश्मिर असं रेल्वेने फिरत फिरत चाललेल्या या मस्त कलंदरांनी त्यांना भेटत असलेले स्थानिक, त्यांचे विचार हेदेखील शेअर केले आहेत.
 
 
मुंबईतल्या कॅमेरा या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तिघे काम करतात. मुंबईहून सुरू झालेला ट्रेन प्रवास ओखा, दिल्ली, कटरा, बनिहाल, बारामुल्ला, दिब्रुगढ, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम आणि मुंबईला परत असा 16 दिवसांचा आहे.
 
 
हा सगळा प्रवास ते जनरल कंपार्टमेंटमधून करत असून एक अत्यंत वेगळा अनुभव घ्यावा आणि देशभरातल्या सर्वसामान्यांशी संवाद साधावा यासाठी हा उपक्रम केल्याचे ओमकारने सांगितलं.
 
 
Omkar Divekar / Via Twitter: @MishterApu