शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

त्यावेळी खूनी किंवा दहशतवादी असल्यासारखं वाटलं होतं- धोनी

By admin | Published: September 16, 2016 10:36 PM

टीम इंडियाचा वन-डे आणि टी-20 संघाचा कर्णधार एम एस धोनीने 2007 वर्ल्डकपनंतरच्या कडू आठवणींना उजाळा दिला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.16- टीम इंडियाचा वन-डे आणि टी-20 संघाचा कर्णधार एम एस धोनीने 2007 वर्ल्डकपनंतरच्या कडू आठवणींना उजाळा दिला आहे .2007 च्या वर्ल्डकपमध्ये साखळीतच आव्हान संपल्यानंतर मीडियाने आम्हाला सळो की पळो करून सोडलं होतं .त्यामुळे खूनी किंवा दहशतवादी असल्यासारखं मला वाटलं होतं असं धोनी म्हणाला. 
जेव्हा आम्ही दिल्लीत उतरलो त्यावेळी आम्हाला पोलिसांच्या गाडीत नेण्यात आलं होतं. विरेंद्र सेहवाग माझ्या बाजुला बसला होता. मात्र, ज्याप्रकारे मीडियाच्या गाड्या आमचा पाठलाग करत होत्या मनात वेगळीत भीती निर्माण झाली होती. काही वेळानंतर आम्ही एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो तेथे 15-20 मिनिट थांबून आम्ही तेथून निघालो. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे व आपण कोणीतरी दहशतवादी किंवा खूनी आहोत असं आपल्याला त्यावेळी वाटलं, असं धोनी म्हणाला. धोनीच्या जीवनावर बनवण्यात आलेल्या बायोपीक 'एमएस धोनी द-अनटोल्ड स्टोरी'च्या प्रमोशन कार्यक्रमात धोनी बोलत होता.   
2007 च्या वर्लडकपमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली  पहिल्याच फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं होतं.