शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालातून TMC नं 'धडा' घेतला; आता असा डाव टाकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:51 IST

"आम्ही विरोधकांच्या व्यापक हितासाठी I.N.D.I.A. सोबत आहोत. मात्र..."

दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीत आपचा पराभव झाला तर भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर आता नंबर आहे बिहारचा आणि नंतर पश्चिम बंगालचा. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकत्रितपणे I.N.D.I.A. च्या बॅनरखाली निवडणूक लढली असती, तर कदाचित भाजपला यावेळीही संधी मिळाली नसती, असे बोलले जात आहे. कारण, दिल्लीतील अनेक मतदारसंघांत काँग्रेसला एवढी अधिक मते मिळाली की, मुख्यमंत्री आतिशी वगळता आपच्या सर्वच दिग्गजांचा पराभव झाला. 

यानंतर आता, टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅर्जी यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी निवडणुकीसंदर्भातील चर्चेसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले आहेत.  यासंदर्भात बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "आम्ही विरोधकांच्या व्यापक हितासाठी I.N.D.I.A. सोबत आहोत. मात्र, काँग्रेसला पुढे जाण्याचा मार्ग शोधावासा वाटत नसेल अथवा जागावाटपात सहभागी होण्याची त्यांची इच्छा नसे, तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास तयार आहोत.

अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढू. यात कुठलीही नवी गोषट नाही. आम्ही 2014, 2016, 2019 आणि 2024 मध्ये स्वतंत्रपणे लढलो होते आणि जजिंकलोही. आम्ही पुन्हा एकदा तोच निकाल गिरवून."

तत्पूर्वी, सोमवारी ममता बनर्जी आपल्या सर्व आमदारांशी संवाद साधतान म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस एवढ्या मजबूतस्थितीम नाही की, विधानसभा निवडणुकीत त्यांचा टीएमससी वर काही परिणाम होईल... 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा