शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

आजचा अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न : जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:47 IST

आज देशात नागरिकांच्या आरोग्य आणि हॉस्पिटल यांची काय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे , हे सुद्धा सर्वांना माहित असल्याचे जलील म्हणाले.

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. भाजप सरकारच्या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. तर केंद्र सरकराने आज जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आकडे दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, भाजपला सत्तेत येऊन 6 वर्षे झाली आहेत, मात्र या काळात त्यांनी काय कामे केली आहे हे सर्वांना माहित आहे. आज देशात नागरिकांच्या आरोग्य आणि हॉस्पिटल यांची काय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहे , हे सुद्धा सर्वांना माहित असल्याचे जलील म्हणाले.

मात्र असे असताना सुद्धा फक्त आकडे दाखवायचे जेणेकरून लोकांना अशी आकडे आयकून वाटायला पाहिजे की सरकार किती काम करत आहे. पण प्रत्यक्षात स्थानिक पातळींवर काय होत आहे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प म्हणजे एक जुमला बजेट प्रेझेंटेशन असल्याचा खोचक टोलाही त्यांनी केंद्र सरकाराला लगावला.