शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केरळमध्ये आज सर्वपक्षीय बैठक

By admin | Published: July 08, 2015 11:43 PM

केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे.

थिरुअनंतपूरम : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे. ही अनोखी बैठक गुरुवारी होईल. केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी गेल्या सहा महिन्यांत ७५,००० लोकांना चावा घेतला असून त्यांचा हा उच्छाद असाच सुरू राहिल्यास पीडितांची संख्या यावर्षी दीड लाखापर्यंत जाऊ शकते. २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांनी ९० हजार जणांना चावा घेतला होता. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ही राज्यातील गंभीर समस्या बनली आहे, असे सूत्राने सांगितले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर चर्चेसाठी गुरुवारी (९ जुलै) आपण सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, असे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले होते. एका विधानसभा सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंडी बोलत होते. भटक्या कुत्र्यांना कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना ठार मारता येत नाही, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे; मात्र ते तितकेसे खरे नाही, असे या आमदारांनी सांगितले. (वृत्तसंस्था)