शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टोलची दरवाढ लाेकसभा निवडणुकीनंतरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 06:54 IST

निवडणूक आयोगाने ‘एनएचएआय’ला (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) लोकसभा निवडणुकीनंतर महामार्गांवर नवीन टोल दर लागू करण्यास सांगितले आहे.

 नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने ‘एनएचएआय’ला (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) लोकसभा निवडणुकीनंतर महामार्गांवर नवीन टोल दर लागू करण्यास सांगितले आहे. साधारणत: टोलनाक्यांवरील दर १ एप्रिलपासून वाढवले जातात, मात्र नवे दर निवडणुकीनंतरच लागू करावेत, असे आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने ‘एनएचएआय’ला टोल दरवाढ पुढे ढकलण्यास सांगितले आहे. या संदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांच्या पत्राला उत्तर देताना निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. टोल शुल्कात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ होईल, असे मानले जात होते. एनएचएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या बदलानुसार टोल शुल्क दरवर्षी बदलले जाते. देशातील १८ व्या लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिलपासून सुरू होणार असून १ जूनपर्यंत चालणार आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग