शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

त्रिपुराला ‘माणिक’ नव्हे, ‘हीरा’ हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:38 IST

माणिक सरकार मुख्यमंत्री असलेल्या त्रिपुरात निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी राज्याला आणखी ‘माणिक’ची गरज नसून हीरा (हायवेज, आय-वेज, रोडवेज आणि एअरवेज-एचआयआरए) हवा आहे, असे उद्गाल काढले.

सोनामुरा/आगरतळा : माणिक सरकार मुख्यमंत्री असलेल्या त्रिपुरात निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी राज्याला आणखी ‘माणिक’ची गरज नसून हीरा (हायवेज, आय-वेज, रोडवेज आणि एअरवेज-एचआयआरए) हवा आहे, असे उद्गाल काढले. चलो पालतई (बदल घडवू या) अशी घोषणा देत त्यांनी राज्याला चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचे आश्वासन दिले. भाजपने व्यापार, पर्यटन आणि प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत केल्याचे ते म्हणाले.माणिक सरकार यांच्या सरकारने राज्यात विरोधात कोणी बोलू नये, असे भीतीचे वातावरण तयार केले आहे. त्रिपुरात सरकारी कर्मचा-यांना अद्यापही चौथा वेतन आयोगच लागू असून सरकारने कर्मचा-यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)