शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

दिल्लीत मोठा अपघात! ट्रकने डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 11:19 IST

सीमापुरी परिसरातील डिव्हायडरवर झोपलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडले, या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीत मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. सीमापुरी परिसरातील डिव्हायडरवर झोपलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडले, या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री २ च्या दरम्यान घडली. 

या अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटली आहे. करीम (वय ५२), मनीष (वय २५), प्रदीप (वय ३०), छोटे खान (३८), शाह आलम (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. तर मनीष (३०), प्रदीप (३०)अशी जखमींची नावे आहेत. या अपघातानंतर आरोपी ट्रक चालक ट्रकसह फरार झाला. आरोपीचा तपास पोलीस करत आहेत.    मिळालेली माहिती अशी, रात्री १. ५१ वाजता एक ट्रक भरधाव वेगाने डिव्हायडरवर आला आणि डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू असून २ जण गंभीर जखमी आहेत.जखमींना सीमापूर येथील एमपीव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव टेम्पोच्या धडकेत आडत व्यापारी जागीच ठार, एक गंभीर  

जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या ४ जणांपैकी २ जण गंभीर जखमी झाले होते, या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.