शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लग्नावरून येताना घात, ३ भावांसह ९ मित्र ठार; चहाला थांबले असते तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:34 IST

ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चेंदामेंदा

कोटा : लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या नऊ मित्रांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी या घटनेची  माहिती दिली. मृत सर्व जण भोपाळच्या डुंगरी गावात आयोजित एका लग्न समारंभावरून माघारी येत होते. या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण १६ ते ३० वयोगटातील आहेत.

एकलेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप विशोनी यांनी सांगितले की, मृतांमध्ये १६ वर्षीय रोहित, २२ वर्षीय सोनू आणि २४ वर्षीय दीपक यांचा समावेश आहे. हे तिघे भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वर्षीय मनीष बागरी याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन भावांसह नऊ जणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

चहाला थांबले असते तर...अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोपाल बागरी यांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लग्नाचे ३५-४० पाहुणे तीन कार आणि दोन पिकअप वाहनांतून डुंगरीहून निघाले होते. वाटेत ते चहा प्यायला थांबले; पण दुसरी गाडी पुढे गेली.  १० मिनिटांनंतर त्यांना पाचोळा गावाजवळ खराब अवस्थेत ट्रकमध्ये अडकलेली कार दिसली. गंभीर जखमींना बाहेर काढण्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा तोडावा लागला.

टॅग्स :Accidentअपघात