शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

दोन दिवसात शेअर बाजारात १ हजार अंकांची उसळी

By admin | Published: March 02, 2016 4:21 PM

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सलग दुस-यादिवशी बीएसई सेन्सेक्सने ४०० अंकांची उसळी घेतली.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २ - केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सलग दुस-यादिवशी बीएसई सेन्सेक्सने ४०० अंकांची उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६३ अंकांनी वाढून २४,२४२ अंकांवर तर, निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवून ७३६८ वर बंद झाला. दोन दिवसात बीएसई सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची वाढ झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये ७७७ अंकांची वाढ झाली होती. गेल्या सात वर्षात एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ होती. मागच्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने कोसळत होता मात्र अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेअर बाजारात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. अर्थसंकल्पात २०१६-१७ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्के राहील असा अंदाज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तवला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक तिमाही पतधोरण आढाव्याच्या नियोजित तारखे आधीच रेपो दरात ( बँका आरबीआयकडून ज्या दराने कर्ज घेतात तो दर) कपात करेल असा अंदाज असल्यामुळे  शेअर बाजाराला तेजी दिसत आहे.