शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

उष्माघाताचे शहरात दोन बळी

By admin | Published: May 21, 2016 12:06 AM

जळगाव: जिल्‘ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांचा रात्री एक वाजता तर सुनील शालिग्राम वाणी (वय ४२ रा.रामेश्वर कॉलनी) यांचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मृत्यू झाला.

जळगाव: जिल्‘ात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. या वाढत्या तापमानाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री दोन जणांचा बळी घेतला आहे. मनोज रामचंद्र भादलीकर (वय ४० रा.शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ, जळगाव) यांचा रात्री एक वाजता तर सुनील शालिग्राम वाणी (वय ४२ रा.रामेश्वर कॉलनी) यांचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता मृत्यू झाला.
भादलीकर हे नवभारत या वृत्तपत्रात मार्केटिंग विभागात कामाला होते. गुरुवारी दिवसभर ड्युटी केल्यानंतर संध्याकाळी ते घरी गेले. रात्री साडे बारा वाजता त्यांना अचानक रक्तदाब कमी होऊन मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. यावेळी खासगी डॉक्टरांना घरी बोलावण्यात आले होते. त्यांनी प्राथमिक उपचार केले, मात्र शरीरातील पाणी कमी झाल्याने काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दिवसा उन्हाचा फटका बसल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
भादलीकर हे अजातशत्रू व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मित्र परिवाराने त्यांचे घर गाठून परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या प›ात पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांची परिस्थितीत साधारणच होती. ते घरातील एकमेव कर्ते व्यक्ती होते.
वाणींचा मृतदेहच आढळला
सुनील वाणी यांचा मृतदेह गुरुवारी संध्याकाळी काशिनाथ लॉज परिसरात आढळून आला होता.त्यांना दारुचेही व्यसन होते. उन्हाचा फटका बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वाणी हे अविवाहित होते. भाऊ भास्कर वाणी यांच्यात ते राहत होते.दरम्यान, दोघांवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.