शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

पुरस्कार परत घेण्यास उदय प्रकाश यांचा नकार

By admin | Published: January 25, 2016 1:51 AM

हिंदी कवी उदय प्रकाश यांनी रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेण्यास नकार दिला. ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेत सहभागी लेखक आणि कलावंतांचे मन वळवत त्यांना

जयपूर : हिंदी कवी उदय प्रकाश यांनी रविवारी साहित्य अकादमी पुरस्कार परत घेण्यास नकार दिला. ‘पुरस्कार वापसी’च्या मोहिमेत सहभागी लेखक आणि कलावंतांचे मन वळवत त्यांना पुरस्कार परत करण्यासाठी रालोआ सरकारने चालविलेला खटाटोप केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पुरस्कार परत घेण्यास नकार देणाऱ्या प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांनी रविवारी साहित्य अकादमीला पाठविलेल्या पत्रात असहिष्णुतेला विरोध कायम राहील असे बजावले आहे.जयपूर साहित्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना उदय प्रकाश म्हणाले की, हैदराबादमध्ये दलित संशोधक विद्यार्थ्याचा मृत्यू होऊन केवळ एकच आठवडा उलटला असताना लेखक पुरस्कार परत स्वीकारत आहेत हे बघून मी व्यथित झालो आहे. असा निर्णय घेणे खूप घाईचे ठरेल असे मला वाटते.