शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Union Cabinet Decisions: शेतकरी, फेरीवाले, वीज निर्मिती...! मोदी मंत्रिमंडळाने घेतले पाच मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:21 IST

Union Cabinet Decisions मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या वादळी बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने आज पाच मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकरी, जम्मूमध्ये वीजनिर्मिती केंद्र, फेरीवाले, नक्षलग्रस्त आणि पोस्टाच्या बँकेबाबत हे निर्णय घेण्यात आले आहेत. 

जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील 540 MW च्या क्वार हायड्रो पॉवर प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून 1975 दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली जाणार आहे. यामुळे जम्मू काश्मीर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनणार आहे. दुसऱ्या निर्णयात पंतप्रधान स्वनिधी योजनेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. फेरीवाल्यांना देण्यात येणारा निधी २०२४ पर्यंत दिला जाणार आहे. 

तिसरा मोठा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे. रासायनिक खतांवर भरघोस अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा फटका खतांच्या किंमतीवर पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चौथा निर्णय हा नक्षलग्रस्त भागातील दूरसंचार सेवेबाबत आहे. १० राज्यांतील नक्षलग्रस्त भागातील जवळपास 2542 मोबाईल टॉवर टूजी वरून ४जी लेस केले जाणार आहेत. यासाठी मोदींनी 2426 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

पाचवा निर्णय हा पोस्ट ऑफिसच्या पोस्ट पेमेंट बँकेबाबत आहे. ग्रामीण भागात बँकिंग सुविधा मिळण्यासाठी तसेच तेथील महिलांना मोठ्या प्रमाणावर बँकेशी जोडले जावे या उद्देशाने या बँकेचा विस्तार केला जाणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीPost Officeपोस्ट ऑफिस