शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Monsoon Update: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:03 IST

माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. मॉन्सून नेहमी ८ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापतो. जवळपास २ महिने २४ दिवसांनंतर आता त्याने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत.

माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. मॉन्सून नेहमी ८ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापतो. जवळपास २ महिने २४ दिवसांनंतर आता त्याने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार माॅन्सूनची परतीच्या सुरुवातीची तारीख १७ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. यंदा तो १९ दिवस उशीराने माघारी परतू लागला आहे.

बुधवारी पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मॉन्सून परतला आहे. बिकानेर, जाेधपूर, जालाेर आणि भूजपर्यंतच्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान आहे. पुढील ३ ते ४ दिवसात राजस्थान, पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान आणि लगतच्या गुजराजमध्ये पावसाने उघडीप दिली असून आर्द्रतेचे कमी झालेले प्रमाण व वार्याची दिशा ॲण्टी सायक्लोन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

पश्चिम राजस्थानमधून मागील काही वर्षात परतीचा प्रवास सुरु केलेला दिवस

२८ सप्टेंबर २०२०९ ऑक्टोंबर २०२९

२९ सप्टेंबर २०१८२७ सप्टेंबर २०१७

१५ सप्टेंबर २०१६

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊस