शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

उरीचा हल्ला काही चुकांमुळेच झाला

By admin | Published: September 22, 2016 4:52 AM

लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला

नवी दिल्ली : लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला हे उघड आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र याची पुनरावृत्ती न होऊ न देण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ही कबुली दिली. मात्र हा विषय संवेदनशील असल्याने उरीमध्ये नेमके काय चुकले याच्या तपशिलात जाण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, माझ्या तत्वात कोणतीही चूक बसत नाही व अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपण खात्री करायला हवी.या हलल्याला कसे प्रत्तुत्तर द्यायचे याचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे सांगत पर्रिकर म्हणाले की, प्रसंगी कणखरपणे पावले जरूर उचलावी लागतात, पण आतताईपणाने कारवाईही केली जाऊ शकत नाही. भारत हा एक जबाबदार देश आहे. त्यामुळे अतिरेकी देशात घुसून हल्ले करत असताना तो झोपूनही राहू शकत नाही. वेळ पडली तर भारताविरुद्ध अण्वस्त्रे वापरणयच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी ोबलताना ते म्हणाले की, रिकामे भांडेच जास्त खडखडात करते. बलवानाला फारशी हुज्जत घालावी लागत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकिस्तानला पुरावे देणारपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून गरळ ओकण्याच्या तयारीत असताना भारताने त्या देशाचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले व उरी हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचे पुरावेच हवे असल्यास ते देण्याची तयारी दर्शविली. ठार झालेल्या हल्लेखोरांचे डीएनए नमुने व हाताचे ठसे आम्ही तात्काळ देऊ शकतो, असे बासित यांना सांगण्यात आले.