शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रचंड भयभीत झालाय आदित्य उर्फ अब्दुल, रात्रभर रडला; एटीएसच्या चौकशीत सांगितलं- ...म्हणून इस्लाम स्वीकारला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:22 IST

Religious conversion case : आदित्य रात्री अचानक अस्वस्त झाला आणि आईला म्हणाला, आता आपण समाजात कसे राहणार? अन् नंतर थेट एटीएसच्या अधिकाऱ्यालाच मेसेज केला....

नवी दिल्ली - धर्मांतरण करून इस्लाम स्वीकारलेला आदित्य उर्फ अब्दुल आता प्रचंड भयभीत झाला आहे. तो बुधवारी रात्रभर रडत होता. त्याला वाटत आहे, की त्याने जे काही केले, त्याने त्याचा अपमाण झाला आहे. आता तो येथे कसा राहू शकेल? तो अगदी मरण्याच्या गोष्टीही करत होता. यानंतर, त्याने एटीएसच्या एका अधिकाऱ्याला मेसेज केला. यावर, संबंधित अधिकाऱ्यानेही त्याला बराच वेळ व्हॉट्सअॅप चॅट करून समजावले, तेव्हा तो शांत झाला. (Uttar Pradesh religious conversion case aditya in panic)

एटीएसच्या टीमने बुधवारी काही तास आदित्यला समजावले होते आणि त्याला सांगितले होते, की धर्मांतरण करणारे लोक देश विरोधी आहेत. ते दुर्बल, असहाय्य आणि मूकबधीर लोकांचा वापर करतात. तेव्हा आदित्य त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार होत नव्हता. मात्र, तो रात्री अचानक अस्वस्त झाला आणि आई लक्ष्मी यांना म्हणाला, आता आपण समाजात कसे राहणार? यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बराच वेळ समजावले, तेव्हा तो थोडा शांत झाला.

Conversion Case: मूकबधिरांना मुस्लीम करून बनवायचं होतं दहशतवादी; झाले 'असे' खुलासे, की अधिकारीही हैराण

सर, आपण आमची मदद करू शकता?लक्ष्मी यांनी सांगितले, की आदित्यने गुरुवार सकाळी एका एटीएस अधिकाऱ्याला मेसेजकरून मदत मागितली. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा आदित्य म्हणाला, आपले आयुष्य उध्वस्त झाले आहे, असे आपल्याला वाटत आहे. यावर अधिकारी म्हणाले, आदित्य तू खूप हुशार आहेस. म्हणूनच तर 12वी पर्यंतच्या परीक्षा पास केल्या आहेत. तू भ्रमित झाला होतास. यामुळे काही दिवस तुझे मन इकडे-तिकडे भटकले होते. आता आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत. कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आदित्यला थोडा दिलासा मिळाला.

इच्छा पूर्ण करण्यासाठी बदलला धर्म -आदित्य म्हणाला, मला असे वाटत होते, की आपले घर असावे. आपल्याला नोकरी लागावी आणि सामान्य जीवन जगता यावे. आधी तो मंदिरांमध्ये गेला. नंतर चर्चमध्ये गेला. मात्र, या दोन्ही ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. तेव्हा एका व्यक्तीने त्याला इस्लामप्रती प्रेरित केले आणि त्याने आपला धर्म बदलला.

‘आदित्य’चा बनला अब्दुल! हिंदू धर्माकडून त्याला हवीत ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं; आईवडिलांसमोर धर्मसंकट

आदित्य म्हणाला, मला वाटले इस्लाम स्वीकारला, की सर्व काही मिळेल. म्हणून आपण असे केले. पण, तसे काहीच झाले नाही. खरे तर गुरुवारी एटीएसने त्याची काउंसिलिंग केली, तेव्हा ते हळू-हळू सर्व काही समजू लागला होता. काही काळानंतर तो पुन्हा सामान्य होईल, अशी शक्यता आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIslamइस्लामHinduहिंदूMuslimमुस्लीम